सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम नऊ टप्प्यात केले जात आहे. मात्र, या कामांमध्ये शिवसेना आणि महापालिका अधिकाऱ्यांसह महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांच्या संगनमताने एक हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. ...
मुंबईत नागरी व पायाभूत सुविधा, प्रकल्पांचे कोट्यावधी रुपये खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केल्यानंतरच त्या कामाचे कार्यादेश काढण्यात येते. ...