government warns of kyc fraud to fake calls and messages : केवायसी नसल्यामुळे आपले बँक खाते बंद होईल असे सांगत कोणताही एसएमएस आला तर अशा परिस्थितीत, सर्वप्रथम बँकेच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधा आणि त्याबद्दल जाणून घ्या. ...
एटापल्ली तालुक्यात फक्त बीएसएनएलची माेबाईल सेवा आहे. तेही तालुक्यातील काही माेजक्याच गावात कव्हरेज मिळते. कव्हरेजची अडचण असली तरी, आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. मग कसे कव्हरेज मिळेल, याकरिता मुले वाट्टेल ती शक्कल लढवतात. एटापल्लीपासून अवघ ...
ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाल मनावरील तणाव व त्यांचा चिडचिडेपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमोर निर्माण झाली आहे. ...