टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने यंदा अधिकचा दर मिळेल, या आशेने टोमॅटोच्या लागवडीची मार्चपासून एप्रिलपर्यंत माळशेज परिसरात लगबग सुरू आहे. ...
शहरात स्वत:ची शेती नसतानाही दुसऱ्याची शेती बटाईने घेऊन धुळ्याचा तरुण शेतकरी उत्तम शेती करतोय आणि स्वत: विक्री करून ताजा पैसाही मिळवतोय. त्याच्या कष्ट आणि जिद्दीची ही यशकथा. ...
प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे मागील ३ वर्षापासून भारतातील डाळींचे उत्पादन सातत्याने घटत आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असतानाही डाळींच्या बाबतीत भारत अजूनही आयातीवरच अवलंबून आहे. ...