२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सुमारे ९ मते फुटल्याचे समोर आल्यावर काँग्रेसने लगान चित्रपटाचा दाखला देत सल्ला दिला आहे. ...
Rajya Sabha Election 2022: मविआची मत सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही. तुमच्या केंद्रीय यंत्रणा कामी आल्या. २०२४ ला हा हिशेब चुकता करु, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...
Rajya Sabha Election 2022: तुम्ही शकूनी मामासारखे फासे टाकत राहा. कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकून देणार, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. ...