२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Will he stay with Shiv Sena and form a separate group maharashtra minister Eknath Shinde clarifies maharashtra political crisis mahavikas aghadi : आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक संख्याबळ असल्याचा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ...