२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Rajya Sabha Election : राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. ...
Sharad pawar Rajya Sabha Election 2026: महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कालावधी २ एप्रिल रोजी संपत आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ एक खासदार निवडून जाईल इतकेच असल्याने कोणाला राज्यसभेत पाठवणार, याबद्दलची चर्चा सुरु आहे. ...