२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
महाविकास आघाडी ही कायमची आघाडी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी असेल तिथे काँग्रेस स्वबळावर लढायला तयार आहे असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे. ...