२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
थेट काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन तसेच दिल्लीतून पक्ष निरीक्षकांनी घरी येऊन केलेला पाठपुरावा तसेच मविआचे उमेदवार वसंत गीते यांनी घरी येऊन केलेल्या मनधरणीनंतर डॉ. हेमलता पाटील यांनी अत्यंत नाराजीने माघार घेतल्याने नाशिक मध्यची तिरंग ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेक बंडखोरांनी रिंगणात कायम राहण्याची भूमिका घेतल्याने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींची डोकेदुखी वाढली आहे. ...
दौंडमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक लढत रंगणार, हे स्पष्ट झालं आहे. ...