देशात उच्चप्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य डॉ. हरिष भालेराव ...
राज्यात शेतीनंतरचा उद्योग असलेल्या वस्त्रोद्योगात गेली चार वर्षे असलेली मंदी आणि सुलभपणे रोजगार उपलब्ध असलेल्या या उद्योगाकडे सरकारचे दुर्लक्ष, ... ...
कोल्हापूर शहरातील उपनगरात वाढत्या वाहनांच्या संख्येने वाहतूक कोंडी टळावी , अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीस योग्य दिशा मिळावी यासाठी रस्ते रुंदीकरण करत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक विकसित करण्यात आले. दुभाजकाची दुरवस्था झाली असून दुभाजकावरील रंगाच ...
कोल्हापूर येथील दसरा चौकातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी आरक्षण आहे आमच्या हक्काचे नाही सरकारच्या बापाचे अशा सरकारविरोधी घोषणा ...
यंत्रमाग उद्योगात असलेल्या सातत्याच्या मंदीमुळे उद्योग अत्यंत अडचणीत आला आहे. तरी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यंत्रमागधारक संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने सोमवारी ...
संगीतकार, कवी, गायक कै. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या गायकीतून समाजाला संदेश देतानाच निष्ठा ठेवण्याचे शिकविले. त्यांची सावरकरांवर नितांत श्रद्धा होती. ...
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेला सोमवारपासून शिवाजी विद्यापीठात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर), दत्त-मेघा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल ...