Success Story : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जगही जिंकता येतं हे कोल्हापूरच्या मराठमोळ्या अमृतानं दाखवून दिलं आहे. जागतिक स्तरावरील कंपनीकडून मिळाली मोठी संधी. ...
Raju Shetti : सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे ...
रायगड जिल्ह्याला गेल्या काही दिवसांत तौत्के चक्रीवादळ, निसर्ग चक्रीवादळ, महापूर, आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीत निधी चौधरी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती. मात्र, असे असतानाही त्यांची अचानकपणे ...
जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण सापडल्याने प्रशासन गतिमान झाले असून सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत ...
Kolhapur : कोल्हापुरातील वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी ही संस्था साप, पशू, पक्षी, प्राण्यांना वाचवून मानवी वस्तीपासून दूर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडते. या महापुरात संस्थेतील सर्पमित्रांचे एक पथक कार्यरत होते. ...
राज्यातील जनतेला राज ठाकरे यांच्याबद्दल ज्या अपेक्षा आहेत. त्यांचा भ्रमनिरास करणारी ही भेट ठरू नये, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. ...