कसबा बीड (ता. करवीर) गावात सोन्याचा पाऊस पडतो ही आख्यायिका गेल्या अनेक शतकांपासून प्रचलित आहे. कसबा बीडच्या ग्रामस्थांना सतत याचा प्रत्यय येतोच. अनेक गावकऱ्यांना गावभागात अशा प्रकारच्या सुवर्णमुद्रा, सुवर्णालंकार यापूर्वी सापडले आहेत आणि अजूनही सापडत ...
वैश्विक आणि सौरकिरणांमुळे वातावरणातील वरच्या स्तरांमध्ये होणाऱ्या बदल, घडामोडींचा अभ्यास शिवाजी विद्यापीठामध्ये होणार आहे. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे विद्यापीठाच्या पन्हाळा अवकाश संशोधन केंद्रामध्ये बसविण्यात येणार ...
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तिरूपतीला जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील भाविकांची संख्या वाढत आहे. त्यांच्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई २००९) अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. ...
राजकीय आकसापोटी सतत आरोप करण्याचे काम करणाऱ्या सुनील कदम यांनी महापौरपदाच्या कालावधीत शहरातील सर्वाधिक आरक्षण उठविण्याचा विक्रम केला. त्यामुळे कदमांची कोल्हेकुई म्हणजे चाेराच्या उलट्या बोबा आहेत. ...