मी निवडून येणार या भीतीने मला निवडणूक लढवण्यापासून, प्रचार करण्यापासून रोखले जात आहे. प्रचार सुरु केला त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. ...
किती नेते आणले, फुगा फुगवला, हवा केली तरी १६ तारखेला हा फुगा फुटणारच आहे आणि कोल्हापूरची जनताच तो फोडेल असा विश्वास आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या आधी पेटीएमवर पैसे आल्यास ईडीची भीती चक्क मतदारांनाच घातली होती. आता सध्या कोल्हापुरात जे सुरू आहे, त्याची चौकशी कोण करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ...
जिल्हा परिषद निवडणूक आली की हद्दवाढ नको म्हणायचे आणि महापालिका निवडणूक आली की हद्दवाढ हवी म्हणायचे. हिंमत असेल तर, समाविष्ट करतो म्हणताय त्या पाच गावांची नावे जाहीर करा. ...