छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. २००७ साली एकता कपूरची मालिका 'कयामत'मध्ये काम मिळालं आणि या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता. जयने कित्येक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन केलं आहे. Read More
लग्नानंतर १४ वर्षांनी माही आणि जय घटस्फोट घेत वेगळे होत असल्याचं बोललं जात होतं. त्याबरोबरच त्यांच्या तीन मुलांच्या कस्टडीबाबत निर्णय झाल्याचं वृत्त होतं. यावर माहीने स्पष्टीकरण देत या केवळ अफवा असल्याचं सांगतिलं होतं. आता माफीने तिच्या युट्यूब चॅनेल ...
Mahhi Vij : माहीने लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. "तारा, आज मदर्स डे, आणि मला तो पहिली क्षण आठवतो जेव्हा मी तुला पहिल्यांदा माझ्या कुशीत घेतलं होतं." ...