कार आणि दुचाकीच्या अपघातात रस्ता ओलंडताना दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद- बीड या राष्ट्रीय महामार्गावरील बारसवाडा फाट्यावर गुरूवारी दुपारी घडली. ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाºया पूर्व परीक्षेची जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. रविवारी होणा-या या परीक्षेसाठी जालना जिल्ह्यातून जवळपास दीड हजार परीक्षार्थी बसले असून, त्यांची पाच परीक्षा केंद्रावर व्यवस्था केली आ ...
जालना शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सामनगाव येथे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून आता रेवगाव रोडवर यापूर्वी पालिकेचे डपिंग ग्राऊड होते. ...
घराच्या मागच्या खिडकीतून घरात प्रवेश करुन दोन कपाटात ठेवलेली सोन्या ,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम , चाांदीच शिक्के आदी ७ लाख ९५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील करवा नगर येथे घडली. ...
देशगव्हाण ता. अंबड येथील लग्न लावून साताळा ता. जि. औरंगाबाद कडे जात असलेले एक वाहन उलटल्यामुळे पंधरा जण जखमी झाले असून, यात वृध्द महिला, पुरूष आणि बालकांचा समावेश आहे. ...
नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अद्यापही भोकरदन शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी नगरपालिकेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन क ...