भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
India Retaliates Pakistan Attack: भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने मोठी लष्करी कारवाई करून पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे. ...
Operation Sindoor: भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला करत पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. भारताच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. ...