कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत आहे. ...
Aadhaar Lock-Unlock Feature: आधार हे एक महत्त्वाचं दस्तऐवज आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारचा वापर केला जातो. आधारमध्ये अनेक प्रकारची वैयक्तिक माहिती असल्यानं त्याची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची ठरते. ...
पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या सांगलीपर्यतच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार जवळपास १५० पेक्षा जास्त गावांतील जमीनमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. ...
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर, कर्मचाऱ्यांना अपेक्षित पगारवाढीबद्दल उत्सुकता वाढली आहे. स्तर १ ते १८ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांसाठी संभाव्य पगारवाढ पाहा. ...
महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आज निसर्गाचा लहरीपणा व जनावरांची कमी दूध उत्पादन क्षमता यांसारख्या आव्हानांचा सामना करत आहे. ...
रब्बी हंगामात योग्य नियोजन, आधुनिक शेतीपद्धती व शास्त्रीय व्यवस्थापनाच्या जोरावर बटाटा पिकातून विक्रमी उत्पादन घेण्याचे उदाहरण शेतकरी गुलाब जयराम टाव्हरे व मंगेश जयराम टाव्हरे यांनी घालून दिले आहे. ...