राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली 'एक राज्य, एक नोंदणी' ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात येत आहे. ...
भारत सरकारकडून अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत, ज्याचा उद्देश लोकांना मदत करणं हा आहे. याशिवाय सरकारकडून अनेक योजना केवळ महिलांसाठी राबविल्या जात आहेत. ...