उजनी धरण व्यवस्थापन यांच्या ढिसाळ नियोजनामुळे मागील एक ते दीड महिन्यात सोडलेल्या बेहिशेबी पाण्यामुळे उजनी धरण ६६ टक्क्यांवरून बघता बघता २५ टक्क्यांवर आले आहे. उजनीचा कालवा, भीमा-सीना जोडकालवा, सीना माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना यातून दररोज ५००० क्यु ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गेल्या वर्षी साडेसात लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा त्यात सात पटींनी वाढ असून, विमाधारकांची संख्या तब्बल ४९ लाख २४ हजारपर्यंत पोहोचली आहे. सध्या रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत गहू, हरभरा, करडई यासाठी पीकविमा भरण्याची ...
कोयना धरणातून २४ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले असून ११ डिसेंबरपर्यंत दोन टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळणार आहे. त्यानंतर कोयना धरणाचे दरवाजे बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, कमी करणे अशा स्वरूपाच्या अर्जासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून, ही कामेदेखील केवळ २५ रुपयांतच महा-ई-सेवा, सेतू, तसेच आपले सरकार केंद्रांमध्ये केली जाणार आहेत. ...