उन्हाळा आला की, वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना प्रत्येकालाच तोंड द्यावे लागते. अनेक रोगांसोबतच या दिवसात नाकातून रक्त येणे ही सर्वांत मोठी समस्या अनेकांना भेडसावते. ...
गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. मात्र, गोडेतेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार. ...
शेतीमध्ये चिमणी हा पक्षी पिकाचे किडींपासून होणारे नुकसान यात किडींच्या आळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो. तसेच पिक काढणीला आल्यावर चिमण्या दाणे खातात यात शेतकरी स्वखुशीने तेवढे धान्य त्यांना सोडून देतो. चिमणी जगेल तरच आम्ही जगू असे त्याची भूम ...
द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल. ...
कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण घटते, तसेच लसणात बी आणि सी या जीवनसत्त्वाचे प्रमाण असते. कच्चा लसूण बेचव लागत असल्यास, अशक्य झाल्यास लसूण भाजून देखील सेवन करता येतो. ...