नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
उर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरु करण्यासाठी या पूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्य ...
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून २०० किलोमीटर अंतरावर आणि तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विसामुंडी या आदीवासी गावात मंगळवारी (दि.२६) तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करण्यात आले. याप ...
हायटेन्शन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात यावे आणि कोणते उपाय केले म्हणजे ती ठिकाणे धोकारहित होतील व त्यावर किती खर्च येईल याची योजना तयार करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महावितरणला दिले. ...
वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री ...
वणी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, नगरपरिषदेने शहरात सिमेंट रस्ता बांधकाम करण्यास सुरूवात केली. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत:च्या अख्त्यारित येणाऱ्या रस्त्यांचे काम सुरू केले आहे. शहरातील रस्ते अगोदरच चिंचोळे आहेत. त्या ...
भारत संचार निगमच्या सेवेवर अवलंबून असलेल्या भ्रमणध्वनी, इंटरनेट व ब्रॉडबँड अशा सर्वच सेवांचा कारभार कोलमडला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. बीएसएनएलचा कार्यालयीन निधी मुंबई व दिल्ली येथून य ...