
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्यांनी पुन्हा बजावलं
महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांनी स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. ...

राष्ट्रीय :१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्, राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं सत्तासमीकरण
Thalapathy Vijay CM Oath Ceremony: ...

आंतरराष्ट्रीय :"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
रशिया युक्रेन यांच्यातील युद्धविराम पाहता लवकरच या दोन्ही देशात सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...

नाशिक :टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
Nida Khan Nashik case: निदा खान हिच्याविरुद्ध देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ती सध्या पोलिस कोठडीत आहे. ...

राष्ट्रीय :अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
टीव्हीके पक्षाकडून किर्तना यांनी शिवकाशी मतदारसंघात निवडणूक लढवली. याठिकाणी मोठा विजय मिळवून त्यांनी इतिहास रचला. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम, म्हणाल्या-"अजूनही न्याय मिळाला नाही तर..." ...

मुंबई :'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती वेणगावकर यांच्या खंडपीठाने आधार नोंदींतील तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना होणारा अनावश्यक त्रास आणि वाढणारी न्यायालयीन लढाई याबद्दल ताशेरे ओढले. ...

राष्ट्रीय :हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नऊ राज्यांत प्रथमच भाजपचे मुख्यमंत्री झाले आहेत. ...

अहिल्यानगर :बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
न्यायालयाने सध्या फौजदारी कारवाई टाळली असली तरी पण भविष्यात बोगस दिव्यांग आढळल्यास थेट फौजदारी कारवाईचा आदेश दिला आहे. ...

संपादकीय :विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
जे स्वतःला विरोधी पक्षाचे म्हणवून घेतात ते सरकारच्या विरोधात नेमके काय करतात ते समजत नाही. थोडक्यात काय तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष शोधण्याची जाहिरात देण्याची वेळ आली आहे. ...
