कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या धरणांतील सर्व पाणी नगर आणि सोलापूरला गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत होते. अतिरिक्त पाणी गेल्यानंतर मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आंद ...
मान्सूनचे आगमन उशिरा होण्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने चिकोत्रा पाटबंधारे विभागाने सतर्कता बाळगण्याच्यादृष्टीने नियोजनात बदल केला आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीत धरणातून २८ मे रोजी सोडण्यात येणारे पाणी २ जूनला ...
सिन्नर : तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणातील गाळ उपसा करण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील दापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. ...
निम्न दुधना प्रकल्पातील पाणी परभणीकडे सोडू नये म्हणून विरोध वाढू लागला असून, एका शिष्टमंडळाने थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही ...