संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
संघर्ष उद्भवणाऱ्या भागांत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना बाहेर ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील नागरिक जिल्ह्यात परत येणार कसे, असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात निर्माण झाला आहे. प्रत्येक जण आपले गाव जवळ करण्यासाठी प्रयत् ...
गर्दी कोरोना फैलावासाठी पोषक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने विविध कारागृहांतील कैद्यांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले. मात्र कोणत्या कैद्याला सोडावे, याचा विचार करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याच ...
शासकीय रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत २३० खाटा तर मुलांचे व मुलींचे वसतिगृह मिळून २५० खाटांचे रुग्णालय तयार केले जात आहे. जुन्या रुग्णालय इमारतीत २३० खाटांचे वॉर्ड निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या येथे २० व्हेंटीलेटर, २० मॉनिटर व बीपी आॅपरेटर य ...
क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस् ...
कोरोना व्हायरसच्या रुग्ण संख्येत देशभरात वाढ होत आहे. गोंदिया जिल्हयात कोरोना व्हायरसचा पॉजीटिव्ह रुग्ण आढळल्याने सिमावर्ती गावात नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी स्वत:ला सुरक्षीत करण्यासाठी टोकाचे निर्णय घेतला आहे. बपेरा आंतरराज्यी ...
संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगर ...
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत विदेशातून ४३ आणि मुंबई-पुणे व इतर महानगरातून सहा हजार ४२७ व्यक्ती दाखल झाले आहेत. या सर्वांची रॅपीड रिस्पांस टीमने भेट घेऊन आरोग्यविषयक सूचना दिल्या. यापैकी विदेशातून आलेल्या २९ आणि महानगरातून आलेल्या सहा हजार ४२७ व्यक्तींन ...
खबरदारी चा उपाय म्हणून मास्क हे महत्त्वपूर्ण समजले जाते. देशात आणि राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी मास्क आणि सॅनिटायझरचा सर्व ...