देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महापालिकेत ठेकेदारीच्या नावाखाली लुटालूट सुरू असून भाजपाकडूनच ठेकेदारांना आणून कामे दिली जात असल्याचा आणि त्यात काही अधिकारी सामील असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि.३०) राजीव गांधी भवनासमेार निदर्शने करण्यात आली. ...
Firing : गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ज्यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली. गावकऱ्यांनी मारेकरी पकडण्याचा प्रयत्न केला असता तो रायफल घेऊन पळून गेला. ...
राहुल गांधींनी आपल्या एका ट्विटच्या माध्यमाने पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोल सुरू केला आहे आणि यात प्रश्न विचारला आहे, की पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत कारण? ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या नेतृत्त्वात खेत बचाओ, किसान बचाओ पदयात्रेचं राज्यभर आयोजन करण्यात आलं होतं. तसेच, गोवंशच्या संरक्षणाचाही मुद्दा या आंदोलनादरम्यान केंद्रस्थानी होता ...
Karnatak Gram Panchayat Election Result: गेल्या वर्षी झालेल्या सत्तासंघर्षात काँग्रेस, जेडीएसची सत्ता उलथवून भाजपाने मुख्यमंत्रीपद मिळविले होते. यामुळे ही ग्रामपंचायत निवडणूक तिन्ही पक्षांसाठी खूप महत्वाची होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जा ...