‘रक्तदान म्हणजेच जीवदान’ असे म्हटले जाते. रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचविता येतो. रक्ताची निर्मिती कारखान्यात करता येत नसून त्यासाठी रक्तदानच करावे लागते. मात्र कोरोनामुळे देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असता अवघ्या देशातच रक्तपेढ्यांना रक्ताची कमतरता भा ...
या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. पुण्यतिथीनिमित्त दुपारी १२ वाजता बस डेपोमध्ये फळवाटप करण्यात आले. त्यानंतर शासकीय नियमांचे पालन करून रक्तदान कार्यक्रम रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ३५ जणांनी रक्तदान केले. यात मह ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी ३१ मे नंतर लॉकडाऊन वाढविण्याचे परिस्थीती पाहून ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत असून एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तब्बल 200 मुलांचा एका व्यक्तीने जीव वाचवला असून थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी तो देवदूत ठरला आहे. ...