शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

सांगली : Sangli ZP Election 2026: खानापुरात भाजप विरुद्ध शिंदेसेनेत चुरशीची लढत; सुहास बाबर अन् वैभव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्र : 'शिंदेंनी समज द्यावी, नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल', गिरीश महाजन संतापले, आमदार बाबर यांना इशारा

सांगली : सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

राष्ट्रीय : 'तुम्ही शीखांचे मारेकरी आहात...', केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टूंचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : संसदेत पुस्तकांवरून जुंपली! निशिकांत दुबेंनी केला नेहरू-एडविना पुस्तकाचा उल्लेख; स्पीकर चेंबरमध्येही राडा

भंडारा : ईडीची धाड आणि महिन्याच्या आत भाजपात ! भंडाऱ्यात रेती व्यावसायिकांचा भाजप प्रवेश वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रीय : विधानसभेत रात्रभर राडा; भाजप आमदारांनी तिथेच मुक्काम ठोकला! नेमकं काय झालं? जाणून घ्या...

महाराष्ट्र : लाखोंचा पोशिंदा...! अजित पवारांचा घातपात झाला का? विचारल्यावर भाजपला...; सुषमा अंधारेंनी सरकारला घेरले

राष्ट्रीय : राहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय...

छत्रपती संभाजीनगर : भाजप-शिंदेसेनेचे एकमेकांविरोधात उमेदवार, युती म्हणजे केवळ 'थोतांड'; अंबादास दानवेंची टीका