भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी, विराटने आपण या फॉरमॅटचेही कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. ...
India's Next Test Captain: Virat Kohliने टी-२० आणि वनडे संघांचं नेतृत्व सोडल्यानंतर त्या संघांचं कर्णधारपद Rohit Sharmaकडे सोपवण्यात आलं होतं. तर मात्र आता विराटने कसोटी संघाचंही कर्णधारपद सोडल्याने वनडे संघाचा कर्णधार कोण होणार, असा प्रश्न क्रिकेटप् ...
विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं सर्वाधिक ४० ( ६८ सामन्यांपैकी) कसोटी सामने जिंकले. विराटच्या या निर्णयावर माजी फलंदाज संजय मांजरेकर ( Sanjay Manjrekar) यांनी धक्कादायक विधान केलं. ...
Reason Behind Virat Kohli Shocking Decision : विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी म्हणजे टीम इंडियासाठी विजयाचं समीकरण बनली होती. त्यांची कार्यपद्धती ही वेगळी होती, परंतु त्यातून भारताला हवा तो रिझल्ट मिळत होता, पण... ...
Sourav Ganguly on Virat Kohli Test Captaincy Decision: विराटला वन डे कर्णधारपदावरून दूर केल्यानंतर विराट आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात मतभेद असल्याचं जाणवलं होतं. ...