भारत यंदा वर्षाअखेर आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेट आॅस्ट्रेलियाला (सीए) अधिकृतपणे कळविले आहे. ...
महाराष्ट्र दिनी मुंबई आणि विदर्भ या क्रिकेट संघटनांसाठी एक खूष खबर आहे. कारण मुंबई आणि विदर्भ क्रिकेट संघटनेला आता प्रत्येक वेळी मतदान करण्याचा अधिकार मिळू शकतो. ...
धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आणि कुशल कप्तानीच्या जोरावर भारतीय संघाला अव्वल स्थानावर पोहोचवणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे. ...