लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
आढावा बैठकीला वीजपुरवठ्याचे कारण देत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा 'शॉक' - Marathi News | Golthan rights administrative 'shock' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आढावा बैठकीला वीजपुरवठ्याचे कारण देत गैरहजर राहिलेल्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा 'शॉक'

शेवगाव-पाथर्डी तालुक्यात वारंवार होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्याला शेतकरी वैतागले असतानाच आता याचा फटका तालुक्यातील प्रशासकीय कारभाऱ्यांनाही बसला आहे. ...

वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरण रचून आंदोलन, हाथरस प्रकरणाचा निषेध - Marathi News | Deprived Bahujan Aghadi protests in Hathras case in ahemadnagarr | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरण रचून आंदोलन, हाथरस प्रकरणाचा निषेध

हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत आंदोलन केले. यावेळी संघटनेने विविध मागण्या केल्या. ...

ग्राहकांची प्रतिक्षा अखेर संपली....हॉटेल, बार रात्री दहापर्यंत सुरू - Marathi News | The wait for customers is finally over .... hotels, bars starting till ten at night | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ग्राहकांची प्रतिक्षा अखेर संपली....हॉटेल, बार रात्री दहापर्यंत सुरू

अहमदनगर : जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंटस् सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी एका आदेशान्वये परवानगी दिली आहे. या आदेशामुळे ग्राहक आणि हॉटेल चालकांच्या आनंदात भर पडली आहे. ...

दिलासादायक.....दोन दिवसात कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही - Marathi News | Comfortable ..... No one died of corona in two days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिलासादायक.....दोन दिवसात कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही

अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी ४१६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दिवसभरात ४५२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या ३ हजार ६८८ जणांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दि ...

निराधार योजनांचे जिल्ह्यात दोन लाख लाभार्थी, लॉकडाऊनमध्येही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे - Marathi News | Two lakh beneficiaries of Niradhar Yojana in the district, money in the beneficiary's account even in lockdown | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निराधार योजनांचे जिल्ह्यात दोन लाख लाभार्थी, लॉकडाऊनमध्येही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे

अहमदनगर : संजय गांधी निराधार योजनेसह नऊ योजनांचा जिल्ह्यातील २ लाख १७ हजार जण लाभ घेत आहेत. निराधार महिला -पुरुष, दिव्यांगांना दरमहा ७०० ते १२०० रुपयापर्यंत रक्कम वाटप करण्यात येते. लॉकडाऊनच्या काळातही नियमितपणे निराधारांच्या खात्यावर पैसे जमा करण्या ...

पेट्रोल मिश्रणाकरीता केंद्र सरकार करणार साखर कारखान्यांचे इथेनॉल खरेदी - Marathi News | The central government will buy ethanol from sugar mills for petrol blends | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पेट्रोल मिश्रणाकरीता केंद्र सरकार करणार साखर कारखान्यांचे इथेनॉल खरेदी

श्रीरामपूर : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये मिश्रणाकरिता साखर कारखान्यांकडील इथेनॉलचे संपूर्ण उत्पादन दोन ते अडीच रुपये लिटर वाढीव दराने खरेदी करण्याची यंदा तयारी दाखवली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील साखर उद्योगाला संजीवनी मिळणार आहे. गोदामामध्ये साखर प ...

ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांचा दरवाढीसाठी संप, नगरमध्ये वाहनांच्या रांगा - Marathi News | Sugarcane transporters' union strikes for price hike, queues of vehicles in the town | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ऊसतोडणी वाहतूकदार संघटनांचा दरवाढीसाठी संप, नगरमध्ये वाहनांच्या रांगा

अहमदनगर  : ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य तसेच सर्व ऊसतोडणी संघटनांनी एकत्र येऊन दरवाढीसाठी संप करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील सक्कर चौक येथे वाहतूकदारांनी त्यांची वाहने रांगेत उभी केली आहेत. दरवाढ होईपर्यंत या रस्त्यावरू ...

अध्यात्म/मुक्ती फक्त ज्ञानानेच मिळते / अशोकानंद महाराज कर्डिले - Marathi News | Spirituality / liberation comes only through knowledge / Asokananda Maharaj Kardile | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अध्यात्म/मुक्ती फक्त ज्ञानानेच मिळते / अशोकानंद महाराज कर्डिले

जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत अंधार जाऊ शकत नाही. तुम्ही कोणतेही कर्म करा काहीही उपयोग होत नाही. शेकडो जन्म जरी गेले आणि आत्मज्ञान झाले नाही तर मुक्त होऊ शकत नाही. ...