राज्य सरकार हे मराठा आरक्षणासाठी भांडणाºया संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करुन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्य सरका ...
डिझेल भेसळ प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबन प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक मार्फत चौकशी करावी. याप्रकरणी त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवदेना ...
अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची कथीत ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये राठोड हे स्वत:ला माल मिळेल का अशी विचारणा ...
अहमदनगर : महिलेवर वेळोवेळी अत्याचार करून तिला मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी असलेला कोतवाली पोलीस ठाण्याचा निरीक्षक विकास वाघ याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. ...
अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ...
मनुष्याचा पाठीमागे भय लागलेले आहे. अति भोग भोगणा-या माणसाला रोग होतच असतो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात ‘भोगे रोगा जोडोनिया दिले आणिका’ अरुची ते हो का आता सकळापासुनी’ उच्च कुलाला अध:पतनाचे भय. भरपूर धन, पैसा असल्यावर इन्कम टॅक्स द्यायचे भय. ...
राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केल्याचा आरोप एका शेतक-याने केला. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांच्या वतीने पाठविला. ...