कुठलीही गोष्ट मनावरच अवलंबून आहे. आपल्याला साधे कुणाचे काही ऐकून घ्यायचे असेल तरीही कानासोबत मन असेल तरच ऐकू येते. डोळ्यांसोबत मन असले तर डोळ्यांनी पाहिलेली वस्तू मनात ठसवू शकतात. ...
बरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना. ...