शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

ठाण्यातील कचरा ३५० मेट्रिक टनने घटला; वातावरणही झाले स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 1:38 AM

ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढविला आहे.

ठाणे : कोरोनास रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे वातावरणातही अनेक चांगले बदल होऊन प्रदूषणही कमी झाले आहे. ते होत असताना शहरात निर्माण होणाऱ्या कचºयातही मोठी घट झाली आहे. महापालिका हद्दीत लॉकडाउनआधी रोज ९६३ मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. परंतु, एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रतिदिन यात तब्बल ३५० मेट्रिक टन कचºयाची घट झाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढविला आहे. संपूर्ण शहरच आता रेड झोनमध्ये आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. यामुळे शहरात वाहनांचा वेग मंदावल्याने त्याचा चांगला परिणाम वातावरणात झाला असून प्रदूषणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. तलाव, खाडीतील प्रदूषणातही घट झाली आहे. शिवाय, शहरात रोज निर्माण होणाºया कचºयावरदेखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

शहरात लॉकडाउन लागू होण्यापूर्वी प्रतिदिन ९६३ मेट्रिक टन विविध कचºयाची निर्मिती होत होती. परंतु, लॉकडाउन लागू झाल्यापासून या कचºयामध्येही घट झाली आहे. शहरात आता प्रतिदिन ३५० मेट्रिक टन कमी कचरा तयार होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाणिज्यिक कचरा झाला सर्वात कमी सोसायटी, झोपडपट्टी भागातून कचरा कमी झालेला नाही. परंतु, कमर्शिअल ठिकाणांवरील कचरा कमी झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.शहरात अनेक ठिकाणी बाजार बंद झाले आहेत. भाजी मार्केट बंद आहेत. व्यावसायिक दुकाने, हॉटेल आदी बंद असल्याने त्यांचा कचरा तयार होत नाही. त्यामुळे कचºयाच्या निर्मितीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय, बांधकाम साइटसह कंपन्याही बंद होत्या. यामध्ये सर्व प्रकारच्या कचºयाचा समावेश आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस