सोशल मीडियात सध्या तत्काळ दखल घेतल्या जाणाऱ्या ट्विटरवर महाराष्ट्र दिनापासून ठाणे शहर पोलीस येताच अवघ्या २४ तासात त्यावर ५५ तक्रारी आल्या असून ४२७ नागरिकांनी ...
जिल्हाधिकारीपदी नव्याने रु जू झालेल्या डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पहिलीच बैठक पाणीटंचाईसंदर्भात घेऊन विशेषत: मुरबाड, शहापूर भागात येणाऱ्या काळात आवश्यकतेप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा ...
विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषविलेले आणि १९९२ पासून चार वेळा निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना या वेळी पाठींबा न देता शिवसेनेने त्यांच्याविरोधात ...
शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असतानाच २० सेक्शन विभागात पाणी टँंकरच्या वाटपावरून हाणामारी झाली. यात टँंकरचालक राम गायकवाड जखमी झाला. या प्रकरणी पोलिसांनी ...
मानवी जीवनाला सगळ््यात धोका आहे तो ई-कचऱ्याचा. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जात नाही. व्हीजन डोंबिवली उपक्रमातंर्गत शहर ई कचरा मुक्त करण्यासाठी ...
माजी आमदार व माजी महापौर तसेच मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील (वय ६२) यांचे रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आशा, मुलगा ...
लग्नाची सर्व तयारी झाली... लग्नपत्रिकाही वाटून झाल्या... लग्नाला अवघे चारच दिवस उरले होते. तोच काजूपाडयातील प्रदीप मंगल तारवी या नवरदेवाला मोटारसायकलवरुन येतांना अपघात झाला. ...