गेल्या दोन दिवसात तलाव क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. 1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता ...
मुंबईच्या डबेवाल्यांनची पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचे दुत म्हणुन नियुक्ती केली आहे.याची जाणीव मुंबईच्या डबेवाल्यांनी ठेवली आहे ...
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शनिवारी दिवसभर जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही सुमारे अर्धा तास उशिराने ...
मागील २६ वर्षे सातत्याने ठाण्यात रंगणारी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा फुल्ल मॅरेथॉन स्पर्धा व्हावी, यासाठी आयोजकांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, रस्त्यांवरील खडड््यांबाबत आयोजक साशंक ...
केंद्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट शहरांच्या यादीत राज्यातील १० शहरांचा समावेश केला होता. मात्र, केंद्रीय नगरविकास खात्याने राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन ...
डोंबिवली-भिवंडी व ठाणेदरम्यानचे अंतर कमी व्हावे, यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीवर प्रस्तावित असलेला पूल भूसंपादनाअभावी रखडला आहे. भिवंडी तहसीलदार ...
येथील वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीतील दरोड्याप्रकरणी आणखी तिघांना शनिवारी शहर पोलिसांनी नाशिकमधून अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी ३५ लाखांची ...
गेल्या २४ तासांतील मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. यात भातसा धरणात सर्वाधिक ...