शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:02 IST

Husband Viral Video: महानगरांमध्ये राहत असताना वाटत राहणारी असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातील काही शहरांमध्ये सुरक्षित वातावरण चिंतेचा विषय बनत आहे, तर काही शहरे लोकांना सुरक्षित वाटतात; हा मुद्दा एका व्हिडीओमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. 

Women Safaty: दिल्ली देशाची राजधानी पण असुरक्षितता, प्रदूषण यामुळे सतत चर्चेत असते. अशातच दिल्लीत जन्मल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीच्या व्हिडीओने लक्ष वेधून घेतलंय. ३० वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर हा व्यक्ती हैदराबादमध्ये राहायला आला. त्याच्या आयुष्यात जे बदल घडले, ते त्याने सगळ्यांसोबत शेअर केले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याने दिल्लीत सतत भीती आणि काळजी वाटत राहायची पण, हैदराबादमध्ये आल्यानंतर या गोष्टी संपल्या असे म्हटले आहे. 

पर्व शर्मा असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ३० वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर शहर बदलले. हैदराबादला राहायला आल्यानंतर आयुष्य कसे बदलले, याबद्दल त्याने सांगितले आहे. 

दिल्लीत नेहमी अलर्ट रहावं लागायचं

३० वर्षे दिल्लीत राहिल्यानंतर मी कामामुळे दोन वर्षापूर्वी माझ्या पत्नीसह हैदराबादला आलो. माझी मनस्थिती आणि सुरक्षितेतबद्दलची भावना पूर्णपणे बदलून गेली आहे, असे पर्व शर्माने म्हटले आहे.  

"दिल्लीत राहत असताना नेहमी मनात एक भीती असायची आणि सतर्क राहावं लागायचं. रस्त्यावरून चालताना मोबाईलचा वापर करणे असो किंवा दागिने घालून बाहेर पडणे असो. प्रत्येकवेळी चोरी होण्याचा किंवा हिसकावून घेण्याची भीती वाटत राहायची", असे पर्व शर्माने म्हटले आहे. 

"जेव्हा केव्हा घरातील महिला रात्रीच्या वेळी बाहेर जायच्या, तेव्हा कुटुंबातील लोक त्यांचे लोकेशन बघत राहायचे आणि कॉल करून संपर्कात असायचे. हैदराबादमध्ये आल्यानंतर आता ही चिंता हळूहळू संपून गेली आहे", असेही पर्व शर्माने म्हटले आहे. 

"आता पत्नी बाहेर गेली काळजी वाटत नाही"

पर्वने म्हटले आहे की, "हैदराबादला आल्यानंतर माझी विचार करण्याची पद्धत आणि आयुष्य दोन्हीही पूर्ण बदलले आहे. आता माझी पत्नी रात्री उशिरा बाहेर गेली, तर मला काळजी वाटत नाही. ती आरामात सगळीकडे फिरते. मला तिच्या सुरक्षिततेची चिंता वाटत नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Man Feels Safer in Hyderabad; No Worry for Wife Now

Web Summary : After 30 years in Delhi, a man feels safer in Hyderabad. He highlights reduced fear for his wife's safety at night, a stark contrast to constant vigilance in Delhi due to crime concerns.
टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम