वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या निलंबनासाठी सिद्धेश राणे व संदेश राणे यांनी छेडलेले उपोषण तिसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बेदखल झाले. अवैध्य वृक्षतोड, वनबंधारे व सौरऊर्जा कुंपणाचे दर्जाहीन काम याबाबत राणे यांनी लक्ष वेधले. कार्यवाही करा अन्यथा ...
कणकवली शहरात व लगतच्या गावांमध्ये जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. कणकवली शहरात २० सप्टेंबरपासून ते २७ सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू आहे. त्यानिमित्त कणकवलीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असून सहाव्या दिवशी देखील तो यशस्वी होताना दिसत आहे. मात्र, अ ...
राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. ...
कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. पण या गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना रेल्वेच्या निर्धारित वेळे आधी किमान एक तास आधी स्थानकात उपस्थित रहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण ...
ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाची बदनामी सातत्याने नितेश राणे व त्यांचे भाजपमधील सहकारी करत आहेत.परंतु अनेक रुग्ण जिल्हा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर,अधिकारी,नर्स कर्मचारी रुग्णांना सेवा देत आह ...
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांन ...
सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार ...