आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. ...
kankavli, abdul sattar, minister, sindhdurgnews शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यानी जाहीर केला आहे.यातील उर्वरित निधीचे वाटप काही दिवसात केले जाईल. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत ...
Amboli hill station, Sawantwadi, forest department, sindhudurg सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ चिखलवाळ बेरडकी या दुर्गम वाडी मधील नागेश रेमु नाईक (५२) यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. नागेश हे आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी ग ...
Sawantwadi, MuncipaltyCarporation, Recordsystem, sindhdurugbews सावंतवाडी पालिकेच्या इतिहासात प्रथमच अॅडव्हान्स रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. जुन्या फाइल, कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी चार रेकॉर्ड रूम करण्यात आल्या आहेत. त्याच ...
Vengurla, death, building, muncipaltycarporation, sindhdurgnews दोन दिवसांपूर्वी प्लॅस्टरचे काम करणा-या तरुणाचा शॉक लागून मृत्यू बळी गेल्यानंतर उजेडात आलेल्या अनधिकृत बांधकाम शुक्रवारी सकाळपासून तोडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान हे काम सुरू असल् ...
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कर्मचारी जीव धोक्यात घालून लोखंडी शिडीच्या सहाय्याने तीस ते चाळीस फूट उंचावर चढून बॉक्सवेल भिंतीच्या काही भागांना तडे गेले असताना डागडुजीचे काम करीत असल्याने महामार्ग कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. ...
Sindhudurg News : नव्याने केंद्र सरकारच्या रस्ते विकास विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले ला बांदा संकेश्वर मार्ग हा कर्नाटक कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयांना जोडला जाणार आहे.या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. ...
Parshuram Upkar, Farmar, Sindhdurugnews राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र, परतीच्या पावसाने भातशेती व फळबागा यांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरपाई देण्याची ही घोषणा फक्त दिशाभूल करण्यासाठीच असल्याचे लक्षात येईल, ...
प्रधानमंत्री आवास योजनेतील देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा हा सदनिका प्रकल्प म्हणजे कमी उत्पन्न गटातील नागरिकांना घरे देण्याचा नगरपंचायत हद्दीतील तसेच महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे. हा प्रकल्प पुढील अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून सदनिकाधारकांना च ...