औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती ...
...
अंदरसुल : नाशिक औरंगाबाद महामार्गावरील वळण रस्त्यालगत ट्रँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाल्याची घटना घडली सविस्तर वृत्त असे कि शनिवार (दि.२) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अंदरसुल कडून येवल्याच्या दिशेने जाणारी मोटार सायकल (एम
...
आसाम येथे आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील सात खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार, अभय शिंदे, तुषार आहेर, सय्यद इर्शाद, हर्षदा वडते, कशीस भराड, वैदेही लोहिया
...
सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्धांचे विचार या देशाला योग्य दिशा देऊन समता आणि शांतता प्रस्थापित करू शकतात, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले.
...
घाटी रुग्णालयात शनिवारी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ज्या लिफ्टजवळ घडली होती, त्या लिफ्टची त्यांनी पाहणी केली. घटनेच्या दिवशी ही लिफ्ट नादुरुस्त असल्यामुळे बंद होत
...