शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग बांधवांना घरपट्टी माफी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माजी सैनिकांच्या धर्तीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना संपूर्ण घरपट्टी माफ करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : माजी सैनिकांच्या धर्तीवर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना संपूर्ण घरपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणी शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दुबळे यांनी केली आहे.

याबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोना कालावधीत दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांचे रोजगार गेले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने यंदाही गतवर्षीसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

ही परवड थांबविण्यासाठी दिव्यांग बांधवांना संपूर्ण घरपट्टी माफ करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायतीच्या गाळ्यांचा फेरसर्व्हे करून पाच टक्के गाळ्यांचे ऑनलाईन पद्धतीने वितरण करावे, दिव्यांग खेळाडूंचा निधी प्राधान्याने वितरीत करावा, सर्व शासकीय व निमशासकीय इमारतींना लिफ्ट तसेच रॅम्पची व्यवस्था करण्यात यावी अशा मागण्या गणेश दुबे यांनी केल्या आहेत. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी व पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आली आहे.