शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या माणसांनी केलेला सत्कार प्रेरणादायी : हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

खटाव : ‘स्पर्धा कोणतीही असो त्यात मनापासून उतरले तर विजय हा निश्चित मिळतो. जी गोष्ट करावयाची आहे त्याबद्दल मनात ...

खटाव : ‘स्पर्धा कोणतीही असो त्यात मनापासून उतरले तर विजय हा निश्चित मिळतो. जी गोष्ट करावयाची आहे त्याबद्दल मनात श्रद्धा, विश्वास व आत्मविश्वास असल्यास यश हे मिळतेच. यश मिळाल्यानंतर कौतुक होत असते परंतु आपल्या माणसाकडून होणारे कौतुक प्रेरणायी असते,’ असे मत श्लोक हजारे याने व्यक्त केले.

श्लोक हजारे याने महाराष्ट्र एअर गन राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल श्लोक हजारे याचा खटावमधील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी तो बोलत होते. यावेळी चेअरमन नम्रता भोसले, व्हाईस चेअरमन संध्या जोशी, संचालिका अंजना भोसले, व्यवस्थापक शबाना काझी, कमल चव्हाण, रंजना सूर्यवंशी, अरुणा कुलकर्णी, मंगल शितोळे, संगीता दरेकर, बाळूताई डेंगळे, सीमा हजारे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बोर्गे, राजेंद्र भोसले, विलास देशमाने, बबन शिंदे, श्रीरंग इंगळे, विलास जगदाळे, तानाजी हजारे, सतीश हजारे उपस्थित होते. (वा.प्र.)

कॅप्शन :

०८खटाव

खटाव येथे सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था खटाव यांच्यावतीने श्लोक हजारे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)