शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बुधगावात जोतिबानगरमध्ये खणीचे पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील जोतिबानगर वसाहतीमध्ये शेजारील खणीचे पाणी शिरले असून, सखल भागात पाणी साचले ...

बुधगाव : बुधगाव (ता. मिरज) येथील जोतिबानगर वसाहतीमध्ये शेजारील खणीचे पाणी शिरले असून, सखल भागात पाणी साचले आहे. या पाण्याचा तातडीने निचरा करुन, येथील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

बुधगावात कर्नाळ रस्त्यावर जोतिबानगर शेजारी सुमारे दोन हेक्टर क्षेत्रावर चाळीस फूट खोलची खण आहे. या खणीत पावसाचे पाणी भरते. खणीशेजारीच जोतिबानगर वसाहत आहे. याठिकाणी ग्रामपंचातीच्या नळपाणी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातील अशुद्ध पाणी या खणीत सोडले जाते. पावसाच्या पाण्यासोबतच या पाण्यामुळे खण तुडूंब भरली आहे. मागील दोन दिवसांपासून पाणी जोतिबानगर वसाहतीत पसरु लागले आहे. वसाहतीतील सखल भाग पाण्याने व्यापला आहे. जलशुद्धीकरण केंद्र, वीज उपकेंद्रा समोरही पाणी साचून राहिले आहे.

या पाण्याचा निचरा करण्यासाठी वसंतदादा कारखान्याच्या जुन्या जलवाहिनीमधून पाणी ओढ्यात सोडण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने सुरु केला आहे. मात्र त्याचे काम संथगतीने सुरु आहे. पाणी आणखी वाढल्यास वसाहतीतील घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी निचऱ्याचे काम तातडीने सुरु करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.