शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रत्नागिरी नगर परिषदेने दिले कर्मचाऱ्यांना विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 1:19 PM

रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारीही कोरोना युद्धाच्या लढाईत मागे राहिलेले नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना रत्नागिरी नगर परिषदेच्या ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत कर्मचारी कार्यरत, ३९ कर्मचाऱ्यांना लाभविमा कवच देणारी राज्यातील पहिलीच नगर परिषद

रत्नागिरी : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सारीच यंत्रणा कार्यरत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारीही कोरोना युद्धाच्या लढाईत मागे राहिलेले नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना रत्नागिरी नगर परिषदेच्या ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना २५ लाखाच्या विम्याचे कवच देण्यात आले आहे.

नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचा विमा उतरविणारी रत्नागिरी नगर परिषद राज्यातील पहिली नगर परिषद असल्याचा दावा नगर परिषद प्रशासनाने केला आहे.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य, पोलीस, परिचारिका, आशासेविका हे कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. त्यांच्याबरोबर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यावर आहेत. त्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. नगर परिषदेने एलआयसी या शासनमान्य कंपनीचा ह्यजीवन अमर टर्म इन्शुरन्स विमाह्ण उतरविला आहे. नगर परिषदेतील ३९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना या विम्याचे कवच मिळाले आहे. विम्याची रक्कम २५ लाख प्रती कर्मचारी आहे.कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत नगर परिषदेतर्फे हे संरक्षण राहणार आहे. त्यासाठी नगर परिषदेतर्फे प्रत्येक वर्षी ७ हजार ७६० हप्ता भरण्यात येणार आहे. याचा एकूण खर्च २ लाख ९९ हजार १३० रुपये एवढा आहे. कोरोनाच्या लढाईत कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना २५ लाखाचे विमा कवच पुरविले जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी