रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल(एचओसी) कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली . या घटनेमुळे ३४ माकडं मृत्युमुखी पडली आहेत. तर १४ पक्षी गतप्राण झाले. ...
नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ...
जिल्हा प्रशासनाचा पुढाकार; शेतकऱ्यांना नाममात्र एक रुपया भाडे आकारणी ...
महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. ...
झोपडपट्टीतील कारवाईमुळे नागरिक-प्रशासनात वाद ...
कर्नाळा अभयारण्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या ठिकाणाला पर्यटकांची वाढती पसंती लक्षात घेता, या ठिकाणी इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. ...
झोपड्या हटवण्याची सुरक्षा यंत्रणेची होती मागणी ...
संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना, शहरवासीयांकडून विरोध होण्याची शक्यता ...
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत काँग्रेसने मोठे यश मिळवून भाजपाला मोठा धक्का दिला. ...
भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात पोलीस चौकीची आवश्यकता आहे. ...