आगारातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन चार महिने झाले तरी अद्याप त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केले नव्हते. वरिष्ठांनी केलेल्या दिशाभुलीच्या प्रकारामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते ...
सुधागड तालुक्यातील बलाप गावातील सर्व ग्रामस्थ शुक्रवारी ३ मे रोजी तीन दिवसांसाठी गावाबाहेर आले आहेत. दर नऊ वर्षांनी येणारी जवळपास ८० वर्षांहून जुनी रीघवनी परंपरा गावकरी आजही मोठ्या उत्साहाने जोपासत आहेत ...
कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील वाहतूकसमस्या वाढत होती, ती सोडविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सुरू केलेली टोइंग व्हॅन तांत्रिक बाबीमुळे बंद पडली होती. अखेर आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा १ मेपासून सुरू करण्यात आली आहे ...
शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम शाळेचे मुख्याध्यापक व संचालक मंडळाच्या गलथान कारभाराविरुद्ध पालक संघर्ष समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. ...
ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे, त्यांच्यातील उपजत खेळाची गुणवत्ता वाढीस लागावी आणि कसदार खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी ...
रोहा शहरातील खालचा मोहल्ला येथे नदीकिनारी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा फरहाज अलिसाब नाडकर यास सक्तमजुरी अशी शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाचे विशेष व सत्र न्यायाधीश राजेंद्र व्ही. लोखंडे यांनी मंगळवारी सुनावली आहे ...
तालुक्यात चार ते पाच वर्षांपूर्वी भीषण पाणीटंचाई जाणवत होती, यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, सुमारे २९ कोटी रुपये खर्च करून मुरुड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले ...