शासनाने खारघर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमुक्त केले आहे. त्याचप्रमाणे ऐरोली-मुलुंड ब्रिज टोलनाक्यावर ऐरोलीकरांनाही टोल माफ करावा ...
बनावट स्टँपद्वारे शासकीय कार्यालयांची कागदपत्रे तयार करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. ...
पनवेल ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती. ...
वाशी येथे बंद घरात घरफोडीची घटना शनिवारी रात्री घडली आहे. घरातील सर्व व्यक्ती आसाम येथे गेल्याने घर बंद असताना ही घटना घडली आहे. ...
लाल मातीतला आणि मर्दानी खेळ म्हणून ओळख असलेल्या कुस्त्यांचा थरार रविवारी नवी मुंबईसह हजारो कुस्तीशौकिनांनी अनुभवला ...
पालघर शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील अनेक त्रुटी संघर्ष समितीने निर्दशनास आणून दिल्या. त्यानंतर त्या दुरूस्त केल्या जातील अशी ग्वाही ...
जव्हार-सिल्व्हासा हा एकेरी रस्ता खड्डे आणि उंच सखल साईडपट्या यामुळे धोकादायक ठरला असून त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे. ...
शनिवारी संध्याकाळी वहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शिरसाड, मांडवी, चादीप, उसगाव, शिवणसई, पारोळ, ...
तेल व नैसर्गिक वायू महामंडळातर्फे समुद्रामध्ये सुरु असलेल्या सर्वेक्षणाविरोधात वसई ते थेट सातपाटी पट्ट्यात मासेमारी ...
येथील समुद्रकिना-यांवर अनेक महिन्यांपासून राजरोसपणे बेकायदेशीर रेतीचा उपसा सुरू आहे. या रेतीचोरांवर कारवाई होत नसल्याने या परिसरात केवळ वाळू माफीयांचेच राज्य ...