लग्नसराईच्या काळात फुलांचे दर आकाशाला भिडले असून वितभर गजऱ्यासाठी वीस ते तीस रुपये मोजण्याची वेळ आली आहे. मागणीच्या तुलनेत फुलांची आवक कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येते. ...
जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारच्या प्रतिकात्मक ‘अच्छे दिन’ ची पहिली पुण्यतिथी समारोह आज पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. ...
वैवाहिक जीवनाची स्वप्ने पाहत ती बोहल्यावर चढली. सुखी संसाराची मांडणी करायलाही तिने सुरुवात केली. पण विवाहाच्या अवघ्या आठव्या दिवशीच एकतर्फी प्रेमातून तिची भररस्त्यात गळा चिरून हत्या झाली. ...
८० लाख आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी ५० लाख असा एकूण २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी सरकारकडून अद्यापही जिल्हा परिषदेच्या पदरात पडलेला नाही. ...