शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर खाद्यतेल झाले स्वस्त; आता खुशाल खा चमचमीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षभर खाद्यतेल तेलांच्या किमती प्रचंड मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीचे घराचे संपूर्ण बजेटच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षभर खाद्यतेल तेलांच्या किमती प्रचंड मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणीचे घराचे संपूर्ण बजेटच कोलमडून गेले होते. परंतु गेल्या आठ-दहा दिवसांत तेलाच्या किमतीत १५-२० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

कोरोनाचे संकट अधिक गंभीर असताना गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली. अनेकांची आर्थिक ओढ-ताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणारे खाद्यतेलाचा दर आलेख चढताच गेला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची मोठी झळ बसत होती. गेल्या वर्षभरात खाद्यतेलाचे भाव चांगलेच भडकले व दर तीन चार पटीने वाढत गेले. सूर्यफूलाच्या १५ किलो तेलाचे दर एक वर्षापूर्वी १७०० रुपये एवढे होते, यात एकाच वर्षात तब्बल २४२० एवढी झाली. परंतु गेल्या आठ दिवसांत तेलाच्या किमती पुन्हा कमी झाल्या आहेत. वर्षभरात शंभर टक्के वाढ झाली असताना आता केवळ १५-२० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. भविष्यात तेलाचे दर आणखी कमी होतील का याबाबत कोणतीही निश्चित नाही. यामुळेच सध्या व्यापारी अधिकचा माल खरेदी करताना थोडी काळजीच घेत आहेत.

--------

खाद्यतेलाचे दर (प्रती १५ किलो)

तेल आजचे दर मार्च २०२१ मार्च २०२०

सूर्यफूल २१२० २४२० १७००

शेंगदाणा २०७५ २३७५ २१००

सोयाबीन १८६० २०६० १४००

सरकी तेल १८४० २१०० १४५०

--------

भुईमुग, सूर्यफूलाचे उत्पादन बंदच झाले

पूर्वी भुईमुगच्या शेंगा, सूर्यफूलाचे उत्पादन घेत होतो. त्याचेच तेल काढून घरामध्ये वर्षभर वापरत असो. पण आता ही शेतपीक बंद झाली असून, खाद्यतेल विकतच घेतो.

- शुभांगी शेळके, शेतकरी, जुन्नर

-----