शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

शहरांमध्ये वाहनचालक सुसाट! जवळपास ६० टक्के वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 11:01 AM

पुणे शहरातील परिसर संस्थेचे पुणे नाशिक औरंगााद आणि नागपूर मध्ये सर्वेक्षण ३४ रस्त्याचा समावेश पोलिस महासंचालकांना पत्र

जवळपास ६०% वाहनचालक ही रस्त्यावरची वेग मर्यादा पाळत नाहीत ही बाब आता एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. पुण्यातल्या परिसर या संस्थेने ४ मोठ्या शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालं आहे. वेग मर्यादेच्या नियम पाळला जावा यासाठी सरकार ने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता परिसर चा प्रतिनिधींनी पोलिस महासंचालकांना केली आहे.

 

 युनायटेड नेशन च्या वतीने १७ ते २३ मे दरम्यान जागतिक रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला गेला. याच पार्श्वभूमीवर परिसरने रोड सेफ्टी नेटवर्क चा मदतीने राज्यातल्या ४ शहरांमध्ये सर्वेक्षण केलं. पुणे नाशिक औरंगाबाद आणि नागपूर मधल्या ३४ प्रमुख रस्त्यांवर हे सर्वेक्षण करण्यात आलं.या सर्वेक्षणानुसार २६ रस्त्यांवर जवळपास ६०% वाहनं ही वेगमर्यादा पाळत नव्हती. यापैकी ५ रस्त्यांवर जवळपास ९०% पेक्षा जास्त वाहनं वेगमर्यादा ओलांडत होती.

शहरांना लागू असलेल्या नियमानुसार महापालिका हद्दीतील रस्त्यांवर कार साठी ताशी ७० किमी तर दुचाकी साठी ताशी ६० किमीची वेगमर्यादा आहे.त्यातच ज्या भागांमध्ये शाळा,दवाखाने किंवा बांधकाम सुरू असेल तिथे ताशी २५ किमी चा वेगाने वाहन चालवता येते. औरंगाबाद मध्ये ही मर्यादा ताशी ४० किमी ची आहे. मात्र या सर्व शहरांमधल्या प्रमुख रस्त्यांवर ही वेगमर्यादा पाळली जात नसल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

याविषयी बोलताना परिसर संस्थेचे रणजित गाडगीळ म्हणाले," आमचा सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की वाहनचालक कोणत्याही कारवाईचा भीती शिवाय वाहने चालवतात. नियमानुसार वेगमर्यादा ओलांडली तर १००० रुपयांचा दंड होत असतो. इतकंच नाही तर त्या वाहनचालकांचे लायसन्स ३ महिन्यांसाठी रद्द करण्याची देखील तरतूद आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी आणि कारवाई होत नसल्याने सर्रास उल्लंघन होत आहे असे दिसत आहे." 

परिसरचा वतीने आता या बाबत कठोर पावले उचलावीत अशी मागणी करणारे पत्र पोलिस महासंचालकांना लिहिण्यात आले आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा