Pimpri Chinchwad (Marathi News) आपण कोणत्या संस्कृतीचा भाग आहोत हे कळत नाही. भारतीय परंपरेतील राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या ‘वंदे मातरम्’चा सन्मान करण्याची मानसिकता समाजात वाढली पाहिजे ...
एकाच बारमध्ये दोन दिवस दोन गंभीर गुन्हे घडल्याने पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ...
रवी साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह तब्बल २० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्याचे लग्न मोडले असून दोन मुले आहेत ...
आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे ...
अलीकडच्या काळात पैशाच्या जोरावर राजकारण आणि मतदान केले जाते, हे लोकशाहीला धोकादायक आहे ...
समाजात महिलांच्या त्रासाला बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचेही म्हणणे पोलिसांनी ऐकून घ्यायला हवे ...
शेकोट्या पेटविल्यामुळे हानिकारक वायूंच उत्सर्जन होऊन श्वसनावर परिणाम होतो, त्यामुळे दमा, अस्थमा आणि इतर श्वसन रोगांचा धोका वाढत आहे ...
मानवावर हल्ले करणाऱ्या बिबट्यांना आळा घालण्यासाठी तातडीने आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे पुरविण्यात यावेत ...
आरोपीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर त्याने आणि त्याच्या वडिलांनी मिळून महिलेला मारहाण केली ...
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विं. दा. करंदीकर यांचा मुलगा, पण हे नातं आनंद करंदीकर यांनी कधी जाहीर होऊ दिलं नाही ...