Pimpri Chinchwad (Marathi News) उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमचं कोणाचं बोलणं होत नाही तोपर्यंत आम्ही येथून माघार घेणार नाही, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा ...
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला ...
मोबाईलच्या जगात पत्रलेखन नाहीसे झाले असले तरी त्याचा वापर करत राहावा, म्हणून ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन ...
तीन आरोपींनी तरुणीच्या मित्राने आरडाओरडा करू नये, म्हणून त्याला मारहाण करून एका झाडाला बांधले ...
मी कोणत्याही १० ते १५ लोकांना घेऊन त्याठिकाणी बेकायदा कृत्य केले नाही ...
घरातील महिलेने काम करून उत्पन्न मिळवणे ही काळाची गरज झाली आहे ...
पक्षात निष्ठावंत वगळून बाहेरील लोकांना जास्त महत्व दिलं जातंय, निष्ठावंतांना मीटिंगला न बोलावणे, त्यांचे मत विचारात न घेणे असे मुंडे यांनी पत्रकात नमूद केले ...
साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरवात होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे ...
निवडणुकीत मतभेद करण्याचा प्रयत्न केला जाईल, आपले खच्चीकरण करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल, चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका ...
मंडळाचा एक सदस्य बोलत असताना सत्तार यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली ...